Ticker

6/recent/ticker-posts

*महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाचे जाहिर आवाहन*

*महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाचे जाहिर आवाहन*

"सर्वांना कळवण्यात येते की सध्या चार दिवस झाले आहेत उत्तरेकडील शीतलहरीचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे . रात्री 12 ते सकाळी आठ दरम्यान तापमान 16 ते 9 दरम्यान खाली येत आहे.याचा शरीरावर अचानक घातक परिणाम होऊ शकतो. अचानक बी.पी.कमी होणे,शरीर लुळे पडणे ,पक्षाघात, ब्रेनहॅमरेज ,रक्तवाहिन्या गोठणे , हार्टअटॅक , मानसिक व शारीरिक संतुलन बिघडणे होऊ शकते. रात्री घराबाहेर पडू नये. सुती उबदार कपडे घालावे, पाणी भरपूर प्यावे, हातमोजे, पायमोजे, स्वेटर , कानटोपी , रग  यांचा वापर करावा."
सतर्क रहा , सावधान रहा
जनहितार्थ जारी!!
 *महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग*

Post a Comment

0 Comments