Ticker

6/recent/ticker-posts

पाणी टंचाई लक्षात घेता गोवरीच्या सरपंच ऍकशन मोडवर 💥एका महिन्यात गावात दुसऱ्या बोरवेल ची व्यवस्था#water problem




गोवरी गावात पाणी टनचायची भीषण समस्या असल्यामुळे गोवरी गावच्या सरपंच आशा बबन उरकुडे या ऍकशन मोडवर असून मागिल एका महिन्यात दोन ठिकाणी बोरवेल ची व्यवस्था करण्यात आली आहे.
आज गावचे जेष्ठ नागरिकश्री, दशरथ पा, पाचभाई व विठ्ठल पाचभाई यांच्या हस्ते याचे नारड फोडण्यात आले.

याप्रसंगी वामन पा, पाचाभाई, सुनील पचाभाई, रमेश, उताणे व समस्त गावातली नागरिक उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments